नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत प्रति शेतकरी प्रति वर्ष 06 हजार रुपये राज्य सरकार देणार आहे तसेच केंद्र सरकारचे 6000 असे मिळून दरवर्षी प्रति शेतकऱ्याला 12000 रुपये एवढा लाभ मिळणार आहे.
१ रुपयात पीकविमा
यासोबतच शेतकऱ्यांना भरावा लागणारा पिक विमा व त्याची 2 टक्के रक्कम हे सुद्धा सरकार भरणार असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फक्त 1 रुपया मध्ये आपल्या पिकाचा विमा काढता येणार आहे.